इंग्रजी भाषेमुळे मराठी खालावली आहे असं वाटतंय...
इंग्रजी भाषेमुळे मराठी खालावली आहे असं वाटतंय. भाषा मराठी आणि बोली यात बहुतांश ठिकाणी बराच फरक आहे. महाराष्ट्रात मुळात प्रत्यक्ष पाच ते दहा किलोमीटर वर बोली बदलते बोलण्याची पद्धत बदलते. मराठी माणसाने आपली माय मराठी अंगिकारली वाचन लेखन शाळा कॉलेज शासकीय निमशासकीय सर्व कार्यालयात मराठीत लिखाण होतंय होत आलंय जळगाव ची मराठी बोली वेगळी तर पुण्या मुबंई नागपूर अन्य शहरात गावात भाषा मराठीच पण बोली भाषा बोलण्याची पद्धत वेगवेगळी याचाच अर्थ लिहण्याची मराठी आणि बोलण्याची पद्धत यात फरक आहे आणि सर्वदूर दिसतो. मुळ आपला विषय आहे इंग्रजी मुळे मराठी खालावली असं. तसं पाहिलं तर कोणत्या भाषे मुळे कोणती भाषा खालावत नाही आणि उंचावत नाही भाषा अंगीकार जोपासना बोली लिहणं वाचन करणं आपल्या प्रत्येकाच्या आपल्या हातात ओठात असते. आपण अगोदर मराठी अंगीकार केला आहे तर तो टिकवणं पुढच्या पिढीत रुजवण जोपासणं बोलणं आपल्या हातात आहे. आपणास आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिकण्यास घालतो पाठवतो काय तर इंग्रजी हि जगमान्य अनेक देशात बोली लिहण्याची भाषा आहे आंतरराष्ट्रीय पात...