Posts

Showing posts from September 27, 2020

संस्कृती

Image
 सं स्कृ ती  संस्कृती म्हणजे काय तर आपण सारे मिळून  सभोवतालचा समाज लोक  जीवन जगत असतांना  करत  असलेली चांगली सुंदर   कृती जी कृती आपल्याला आणि इतरांना  छान वाटते मनाला भावते जीवन जगण्याची साधी  सरळ आध्यात्मिक सत्य मार्ग पद्धत  ती संस्कृती. त्यात वाईट असेल तर ती वाईट संस्कृती. मग त्यात आपलं राहणं घर घराची अंतर बाह्य सजावट कशी अंगण कसं पुर्वी अंगणात सडा रांगोळी दरवाज्यावर तोरण, समोर तुळस असं राहायचं.  लोकांन बरोबर वागण,  चालणं,  बोलण कसं या वर आपली आणि  आपल्या घरच्यांची संस्कृती इतरांना समजते. आपण आणी सभोवतालचा परिसर त्यात गावाचा रस्ता कसा गावातील लोकांचे सण उत्सव कश्या पद्धतीने साजरे करतात त्या वरून गावाचा लौकिक आणी गावाची संस्कृती कळत असते. तसंच देशाचं अन राज्याचे. त्या वरून आपली संस्कृती कशी हे ठरते. तसं पाहिलं तर आपल्या देशात विविध जातीधर्माचे विविध संस्कृती जोपासणारे लोक आहेत. प्रत्येकाची  संस्कृती वेगळी. जीवन जगण्याची पद्धत वेगळी. पूर्वी सारी लोक प्रत्येक जण आपली संस्कृती जोपासुन दुसऱ्यांच्या संस्कृती बद...

बेरोजगारी आणि त्यावरील उपाय

Image
  बेरोजगारी आणि त्यावरील उपाय.                                           - प्रदीप मनोहर पाटील                             देशाला स्वतंत्र मिळाले आणि  लोकशाही स्थपित झाली काळ होता गुलामी चा तो संम्पला.  देशात शेती,व्यतिरिक्त काहीच न्हवत  उदोग खुप मागे होता. पण नवं निर्मिती करण्यास सुरवात झाली आणि रस्ते महामार्गात रूपांतरित झाली. लघु उधोग मोठया कारखान्यात रूपांतरित झाली, शेती साठी आणि जनतेला पिण्या साठी पाणी वेवस्थापना साठी  मोठं मोठी धरण बांधण्यात आली, पोलीस, शिपाई, सैनिक भरती होऊ लागली. कारकुन गुरुजी, अधिकारी नेमणुका होऊ लागल्या.डॉक्टर वकील निर्माण झाले.  तहसील, कलेक्टर, ते मंत्रालय विकसित झाली. सुई पासुन ते वाहने  विमान कृत्रिम ग्रह अवकाशात सोडले  जाऊ लागले  , वीजनिर्मिती, संशोधन प्रकल्प, अणुनिर्मिती , रेल्वे रस्ते विकसित झालेत. सुरक्षा वेवस्थित होऊ लागली . संरक्षण...

शिक्षण आणी शिक्षणाची सुरवात ते आता पर्यंत चा प्रवास...

Image
लेख प्रदीप मनोहर पाटील..   विषय :- शिक्षण आणी शिक्षणाची सुरवात ते आता पर्यंत चा प्रवास...  तस पाहिलं तर शिक्षण म्हणजे काय?हे आपण समजुन घेऊ अगोदर. ग्रामीण असो शहरी लहान मुलं असो वा वयस्कर वृद्ध तरुण यांचे शिक्षण तर जन्म पासून तर मरे पर्यंत शिक्षण चालूच असतं. किती पण शिकलो शिकत राहिलो तरी शेवटी अपूर्णच असतं आणी आहे.जीव मग कुठला पण असो त्यास थोडं जगायचं राहायचं चालायचं बोलायचं वागायचं कसं त्यास त्याचे आईवडील प्रथम शिक्षण देतात आणी मग ईतर प्राणी समाज त्या कडून शिक्षण घ्यावं लागतं घेत राहावं लागते. पूर्वी मानव असो प्राणी यात फरक न्हवता म्हणजे फरक होता पण जगण्याचा फरक न्हवताअसं. सर्व प्राणी आपण आपलं जीवन राहणीमान आपल्या आकलन शक्ती प्रमाणे आपला उदरनिर्वाह करत. इतकी  बुद्धिमत्ता होती तत्कालीन कोणता प्राणी कसा रहातो घर कुठं बांधतो पक्षी कसे उडत आहेत वेळ कोणती  अचूक सांगत कुठला तारा कुठं आला तर काय होईल पाऊस कसा पडेल हे सारं सारं सारे प्राणी आपल्या श्रवण शक्ती ने सांगत बोध घेत असतं असं वाटते नव्हे अगदी खरं आहे. अगदी मानव सह. एक उदाहरण म्हणुन सांगतो गावात कुत्रे रात्री रडा...

ग्रामीण तरुणाई मागेच

Image
 विषय :-  ग्रामीण तरुणाई मागेच                                 -  प्रदिप मनोहर पाटील   गाव शहर यात खुप फरक आहे शहरी  ग्रामीण तरुण असो व्वा संस्कृती असो  पाहिलं तर साम्य बघितलं तर भिन्न. शहर तेथील राहणीमान वागणं बोलणं  आधुनिक प्रगत झालेत. त्या सोबत तेथील तरुण आणि सर्वांचे रहाणीमान  वागण्याची स्टाईल बदलली. सुख,  सुविधा,  शाळा,  कॉलेज उंच शिक्षण, उदयोग,  बॅंक कारखाने. हॉटेल, मॉल, मार्केट यार्ड,  विविध शासकीय कार्यालये ई. अनेक सोई सुविधा  शहरात असल्या मुळे अर्थात तेथील तरुण पुढे आहे. सर्वच बाबतीत असं वाटते पण पाहिलं तर तसं नाही शहर आणि शहरीकरण वाढलं त्यात ग्रामीण भागाचा मोलाचा सहभाग आहे. आपण म्हणाल कसं? तर शहर वाढली ते ग्रामीण लोकं शहरा कडे वळली तेव्हा चं शहरांची लोकसंख्या आणि तेथील उदयोग वाढले वाढीस लागले असंच ना. म्हणजेच शहरे हि ग्रामीण भागातील तरुण शहरात आली तेव्हाच प्रगती झटपट झाली. अर्थात तेथे ग्रामीण म्हणुन पहिले थोडा मान कमी प...

ध्येयाविना.. व्यर्थ जीवन

Image
                               विषय :- ध्येयाविना.. व्यर्थ जीवन                                                                - प्रदिप मनोहर पाटील        ध्येय म्हणजे उद्दिष्ट जीवन जगत असताना माणसाचे काही तरी ध्येय असावं आणी  ठेवले पाहिजे ध्येय वीना  जीवन नाही. जीव कुठला हि असो त्याला ध्येय हे असतेच अगदी मुंगी पासुन सर्व प्राणी मात्रा पण आपल्या ध्येयाने जगत असतात प्राणी मात्रा आपल्या जीवनात अन्न कसे मिळवायचे घर कसे उभे करायचे याचं नियोजन करत असतात पशु पक्षी प्राणी जंगली  असो कि लहान घरातील उंदीर, पाल,  माशी,  झुरड वगरे.  आपल्या परीने जीवन जगताना आपलं घर कसं उभं राहील मुलं कसे वाढतील ऊन वारा पाऊस या पासुन आपण स्वतः आणी आपला परिवार आपला कळप याची काळजी घेत असतात असे दिसते वाटते आणी तसंच आहे. अपवाद फक्...