कुठं चाललंय राष्ट् ✍️
| | कुठं चाललंय राष्ट् | | राष्ट् म्हटलं की देशाच्या जनतेला स्फूर्ती, स्फुरण, स्वाभिमान, आदर कर्तव्य, देशप्रेम, आईच्या मायेन प्रेम करणारी जनता आणि त्यांच्या वर तसंच प्रेम दाखवणारं सरकार... आज पाहतोय जनता काहीपण बोलते राजकारणी काहीपण एकमेकांना शिव्या देण्या शिवाय काहीच दिसतं नाही. स्वातंत्र्य नंन्तर देशात सुरवात जवान किसान सक्षम होण्यासाठी पहिल्यांदा प्रयत्न झालेत. कृषिप्रधान देश घोषित करून कृषी वर आधारित अर्थव्यवस्था पहिल्या दोन तीन पंचवार्षिक योजनेत भरीव कार्य झालं नंन्तर हळूहळू ईतरत्र अर्थव्यवस्था वळली ती नंन्तर तिकडे फिरकलीच नाही. जवान कामाचा म्हणुन ते क्षेत्र प्रगती त्या क्षेत्रात अर्थव्यवस्था नियमित तरतूद असते आहे. मग सुरु झालं शेतकरी शोषण उच्च शेती मध्यम व्यापार कनिष्ठ नोकरीं याचा उलटफेर सुरवात झाली. कनिष्ठ शेती व्यापार नोकरी उच्च मानली जाऊ लागली आणि मरण 60 टक्के कृषी वर आधारित जनता मरण प्राय झाली करून सोडली या राष्ट्राने असंच वाटतं. व्यापार वाढवा अर्थव्यवस्था बळकट व्हावी म्हणुन व्यापारी खूष करण्याच्या नादा...