| | बोध कथा - क्रमांक: 02 | | लेखक -प्रदीप मनोहर पाटील. माझे आजोबा कै. वेडू आण्णासो.. लहानपणी मला नियमित गोष्टी सांगत त्यातील आठवणीतील एक गोष्ट... गाव होते लहान काळ नवं युगास सुरवातीचा. सारे बाराबलुतेदार गुण्यागोविंदात आप आपली कामं करत. हेवेदावे, द्धेष, मत्सर कधीच कोणाला शिवत नसे एकोपा सर्वांच्या ठायी भरलेला. विभिन्न कामं करून कुठंही जातीभेद लवलेश न्हवता.गावात एकमेकांना मान सन्मान योग्य ठेवत. एकीत सारे कामे करत. गावात पाटील यांचा दरारा भलामोठा वाडा सुख समृद्धी तेथे नांदत होती छोट्याश्या किल्या प्रमाणेच त्यांचा वाडा होता. वाड्यात नोकरचाकर यांचा राबता असे. पाटलांनी हिशोब लिहण्या साठी मुनीमजी ठेवला होता. त्यातूनच त्यांच्या संपत्तीचा अंदाज येई.. पाटलांच कुटुंब तसं लहानच ते दोघे आणि त्यांना एकच मुलगा त्याच नुकतंच काही दिवसा पूर्वी लग्न झाले होते. संध्याकाळची वेळ होती दिवे लागणीची पाटील ओसरी वर बसलेले असतात. नेमकं त्याच वेळी गावात काही शिक्षण प्रेमी गावात शाळा उभारणी करत असतात ती चार पाच जण शाळे...
| | विज्ञान एक वरदान | | जीव निर्मिती होऊन अंनत काळा नंन्तर माणुस विज्ञान वादी बनला. असं म्हणतात पण हे खरं नाही असं मला वाटतं मानव तसा सुरवाती पासुन संशोधक असला पाहिजे नव्हे होता फक्त त्याच स्वरूप बदललं त्याला विज्ञान नाव दिल गेलं. मानव निर्मिती नंन्तर सुरवातीला शोधक नजर ठेवुन सुरवात आग कशी पेटवायची ती निर्माण केली अन्न शिजवुन खाऊ लागला. स्वरक्षण साठी दगडा पासुन हत्यार बनवले. नंन्तर विळे गोफण कुऱ्हाड पुढे ढाल तलवार. पुढे तोफ बनवली.अणुबॉम्ब पर्यन्त पोहचलो. माती कोणती कशी त्या पासुन भांडी बनवली. रंग शोधुन काढले. नंन्तर जमिनीतुन खनिज काढु लागला लोखंड सोन चांदी शोधुन काढलं . त्या पासुन वस्तु बनवल्या पशु पक्षी यांना माणसाळून त्यांच्या मार्फत कामं करू लागला. ग्रह तारे यांचा अभ्यास करून वारे कसे वाहताय मग पाऊस कसा पडणार कोणते पक्षी कशी हालचाल करतात हे शोधुन बोध घेऊ लागला त्यांनी घरटं कुठं बांधली यावरून पण पावसाळ्याचा अंदाज घेऊ लागला. कोणतं अन्न खायचं हे शिकला नंन्तर शेती करू ...
दिवाळी माझ्या विचारातून सुचलेली दिवाळी. भारतात मला वाटतं पुरातन काळा पासून चालत आलेला उत्सव. उपलब्ध पुराव्या नुसार किमान तीन चार हजार वर्ष जुना आहे.काही लोकांची श्रद्धा आहे की चौदा वर्ष्याचा वनवास संपवून रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले.तो काळ म्हणजे दिवाळी. असे अनेक वेगवेगळी दाखले या दिप पर्वा विषयी सांगितलेली आहेत. त्यात असलेला उत्साह हा शेतकरी साठी खुप जवळचा नव्हे त्यांचाच खरा उत्सव. कृषी प्रधान भारत देशात कृषी वर पुरातन काळ पासून अंनत संशोधन आध्य पुरुषांनी केली आणि नंतर शेती करण्यास सुरवात केली मानवी उपयुक्त जीवाला लागणारं अन्न अगोदर शोधून विविध जे उपयुक्त आहे ते भाजी, भाकरी बनेल असं तसेच धान्य, कडधान्य, भाजीपाला, फळे, कंदमुळे, विविध औषधं उपयुक्त झाडं त्यांची वाढ संगोपन त्यांनी सुरु केलं नंतर शेतीत रूपान्तर करून शेती करू लागले . शेती साठी प्रत्येक टोळी किंवा गावा मधील प्रांत राजेशाही पद्धत रुजली त्यात त्यांनी तेथील माणसं यांना कामं वाटून देऊन आपापली कामं करू लागली. नंतर त्या कामावर आधारित त्यांना...
| | कर्तृत्ववान नारी | | (माँ जिजाऊ) झाल्यात अनेक स्रिया जिच्यात असते माया पडली कर्तृत्वाची छाया आली संस्कृती रक्षाया... कुलवन्त लेक झाली छत्र छायेत वाढली दांड पट्टा शिकली भोसल्यांची सुन शोभली... जुलमी पातशाही देखिली लाचार रयत पाहिली मनात सारी गहिवरली खूणगाठ मनात बांधली... अर्धांगिनी शहाजिची राणी पुत्राची गुरु झाली मुलास संस्कृती शिकवली शौर्याने कीर्ती पसरली... माता शिवरायांची जिजाऊ जातपात सारी विसरली गोत्र एकवटली मराठी बलुतेदार एकत्र आली... पुत्रानं घडविला इतिहास आले रयतेच राज्य राजे झाले शिवबा माँ सायबांचं स्वराज्य...
| | बोधकथा | | लेखक :- प्रदीप मनोहर पाटील. माझे आजोबा कै. वेडू आण्णासो. मला लहानपणी नियमित गोष्टी सांगत त्यातील आठवणीतील गोष्ट.... एक कुटुंब असतं. त्या कुटूंबात एक वयोवृद्ध म्हातारे गृहस्थ त्यांचा मुलगा, सुनबाई आणि नातु असे छोटंसं चार जणांचे कुटूंब लहान असतं.. म्हातारे बाबा खूपच वृद्ध असल्या मुळे बाहेर फिरायला किंवा कुठं जायचा विषयच नसतो. अंगात कुठलाच त्राण नसतो नुसतं घरीच अंथरुणात पडून राहतात. तेथेच उठ बस जेवण करतात. त्यांचा मुलगा नोकरीला असतो. मुलगा त्यांची हि अवस्था पाहून एक घोगडी (घोगडी.. पूर्वी पावसाळ्यात मागील बाजूस डोक्या वरून खालपर्यंत सोडतं. रेनकोट सारखं... पावसात भिजू नये म्हणून.. नंन्तर सतरंजी सारखं कुठं झोपायला पण टाकून दिली की कामात येई... ) आणून देतो. आणि घरातील एका कोपऱ्यात टाकतो. वडिलांना सांगतो हया घोगडी वर बसत चला. झोपायला पण होईल. वडिलांना त्यांची जागा दाखवून देतो. बिचारे तेथेच उठ बस जेवण करतात. तेथेच एक कोपऱ्यात जाऊन बसत असतात. असाच दिनक्रम त्यांचा सुरु असतो. असं करत करत...
लेखक :-प्रदीप मनोहर पाटील... आई म्हटले कि आपल्या डोळ्या समोर उभी राहते मायेचा सागर वात्सल्य करुणा मूर्ती आज मी आपल्या समोर आई या विषयी लिहणार बोलणार आहे. तसं पाहील तर आई वर सर्वांचे खुप बोलुन झाले आता पर्यंत जगात खुप काही लिहिले बोलले गेलंय सर्व सांगुन झालंय. मला लिहण्या साठी काहिच उरले नाही असं वाटते पण विषय निघाला म्हणुन लिहतोय खांदेश कवियत्री स्वर्गीय बहिणाबाई या खुप वर्षा पूर्वी म्हटल्या, " माझी माय सरस्वती " आपण आज जे आहोत ते सार आई ची देण आहोत आपल्या जवळ असलेली विद्या, संस्कार हे आई चेच देण आहे... विश्वरूप आई या विश्वाची जननी माता म्हणजे आई. विश्व निर्मिती होतांना आई चं योगदान खुप मोठं आहे पित्या बरोबर सम्पूर्ण पणे एकरूप होऊन माता पिता यांनी या सुंदर विश्वाची निर्मिती केली. मातापिता तसं पाहिलं तर एकच आहे पण अंग भिन्न असल्या मुळे रूप वेगवेगळे दिसते एक शिवाय दुसऱ्याच अस्तित्व नाही अगदी तसंच आहे आणी दिसते म्हणजे एक नाणे त्याच्या दोन बाजु आहेत. एक दुसऱ्या विना अधुरं दोघे देव रूप एकाच अस्तित्व दुसऱ्या शिवाय...
Comments
Post a Comment